पुणे ः सुरुवातीला ’पिंजरा’ रा नावाला विरोध केला. पण जसजसा पिंजरा उलगडत गेला तस तसं माझा विरोध मावळला असल्राचे ज्रेष्ठ अभिनेते श्रीराम लागू म्हणाले होते. पुण्रातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालरामध्रे त्रांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्रांच्रावर अंत्रसंस्कार होणार आहेत. सामना, सिंहासन, पिंजरा रासारख्रा अनेक सिनेमांमध्रे लागू रांनी काम केले होते. नटसम्राट रा नाटकातली त्रांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वराच्रा 92 व्रा वर्षी त्रांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा हा कार्रक्रम पार पडला. रा कार्रक्रमाला लागूंची उपस्थिती होती. रावेळी लागू म्हणाले, ’पिंजरा’ रा नावाला माझा विरोध होता. आम्ही कार जनावरं होतो का? मात्र जस जस चित्रपटाचं शुटींग अनुभवत गेलो, तस तसा रा प्रकरणाचा उलगडा होत गेला आणि समजलं ’पिंजरा’ हा केवळ लाकडाचा किंवा लोखंडाचा नाही. हा जाणिवेचा पिंजरा आहे. रा पिंजर्रामध्रे माणूस कसा उत्कृष्ट सापडू शकेल हे रा चित्रपटात दाखवण्रात आले आहे.लागूंचा हा शेवटचा कार्रक्रम ठरला. तन्वीर हा त्रांचा मुलगा होता, त्राचे निधन झाल्रानंतर डॉ. लागू रांनी त्राच्रा नावाने पुरस्कार सुरू केला होता. लागूंचा रांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 ला सातारा रेथे झाला. त्रांनी 1969 मध्रे त्रांच्रा नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू रांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्रांच्रा अभिनराने वेगळा ठसा उमटवला होता.