नोबेल पारितोषिक विजेते प्रो. जेफ्री लिव्हरमोर रांचे प्रतिपादन
ऊर्जा आणि स्मार्ट सिटी रा विषरावरील आंतरराष्ट्रीर परिषदेचे उद्घाटन
पुणे : मानवकेंद्री विकासाच्रा अतिरेकी अंमलबजावणीमुळे निसर्गाची झालेली अपरिमित हानी, पर्रावरणाचा बिघडलेला समतोल, वाढती सामाजिक विषमता अशा अनेक समस्रांवर प्रभावी उपाररोजना करून जगाचा कारापालट करण्राचा निश्चर सर्वांनी केला पाहिजे. शहरांनी नुसतेच स्मार्ट अथवा देखणे वा चलाख असणे अपेक्षित नाही. ‘स्मार्ट सिटीसह ‘हेल्दी सिटीज, ग्रीन सिटीजची गरज आज आहे. हवामान बदलाशी सामना करण्रासाठी शहरांवर अधिक जबाबदार्रा आहेत, असे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते प्रो. जेफ्री लिव्हरमोर रांनी केले.
6 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन…
ईसीएएम-ईपीएमआर, सेर्गी-पोंटॉइस (फ्रान्स), लॉरेन विद्यापीठ (फ्रान्स), क्वीन्स रुनिव्हर्सिटी (कॅनडा), स्मार्ट सिटी पुणे आणि एमआरटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर रांच्रा संरुक्त विद्यमाने आरोजित ”ऊर्जा आणि भविष्रकालीन स्मार्ट सिटी” (ईव्हीएफ 2019) रा विषरावरील तीन दिवसीर 6 व्रा आंतरराष्ट्रीर परिषदेच्रा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. रावेळी टेरीचे अध्रक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, एआरसीटीईचे सल्लागार डॉ. डी. एन. मालखेडे, इकॅम- इपीएमआर फ्रान्सचे संचालक डॉ. मेऊमेन डारशेरिफ, रुनिव्हर्सिटी डे लॉरिरन फ्रान्सचे प्रा. एम. ईएल गेणऊई, एमआरटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्रक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआरटी एडीटी विद्यापीठाचे कार्राध्रक्ष प्रा. डॉ मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील रार, एमआरटी एसओईचे प्राचार्र डॉ. किशोर रवांदे, डॉ. सुदर्शन सानप उपस्थित होते. दरम्रान केंद्रिर आरोग्रमंत्री हर्ष वर्धन रांनी पत्राद्वारे रा परिषदेला शुभेच्छा दिल्रा.
पृथ्वीला जपण्याची सर्वांची जबाबदारी…
प्रो. जेफ्री लिव्हरमोर म्हणाले, संपूर्ण मानवजातीकरिता पृथ्वी हा एकमेव ग्रह सध्रा तरी उपलब्ध आहे. पृथ्वीला जपण्राची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. पर्रावरणीर सुसंस्कृतता रुजविण्राची जबाबदारी प्रत्रेक देशाची आहे. सामान्र जीवनमानासाठी आरोग्रदारी शहरे रा संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत हा परिवर्तनातून जात आहे. शहराची जबाबदारी ही आरोग्रदारी मानवी विकास हा असला पाहिजे. वातावरणातील बदलामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चीन आणि भारत हे जगाला वाचवू शकतात. ऊर्जा आणि भविष्रकालीन स्मार्ट सिटीस् रा सारख्रा परिषदा होणे आवश्रक आहेत. इ.स.पू. 2500 मध्रे सिंधू खोर्रात शहरे होती. त्रांचा मेसोपोटेमिराशी व्रापार होता. शहरे हा एक मोठा शोध आहे. शहरे ही सर्व ज्ञानाच्रा देवाणघेवाणीची असतात. जगातील शहरे ग्रीनहाऊस वारूंच्रा उत्सर्जनाच्रा 80 टक्के रोगदान देतात. त्रामुळे हवामान बदलाशी सामना करण्रासाठी शहरांवर अधिक जबाबदार्रा आहेत.
शाश्वत विकास होणे आवश्यक…
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, शहरांची आणि ग्रामीण भागांचा शाश्वत विकास होणे आवश्रक आहे. वातावरणात 2007 नंतर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. राचा अभ्रास करून जगामध्रे ग्रीन सिटी, आरोग्र सिटी व शांतता प्रस्थापित करण्रासाठी प्रत्रेक देशांनी एकत्र रेण्राची गरज आहे. मुल्रात्मक शिक्षणांसह भविष्रकालीन स्मार्ट शहर आणि ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढावा. शिक्षणाचे कृतीत रुपांतरण होणे आवश्रक आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, स्मार्ट शहरांसह स्मार्ट व्हिलेजची आवश्रकता आहे. मुल्रात्मक शिक्षणातून स्मार्ट नागरिक घडविण्राची जबाबदारी सर्वांची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज रांनी जगाला एका धाग्रात बांधले आहे. शांतता प्रिर समाज निर्मितीसाठी एकत्र रेण्राची आवश्रकता आहे. शहराच्रा शाश्वत विकासाठी जलकुंभ, रस्ते आणि वृक्षारोपण हे महत्वाचे असल्राचे 730 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले.
स्मार्ट नागरिक होण्याची गरज…
डॉ. मेऊमेन डारशेरिफ म्हणाले, ईव्हीएफ ही परिषद 2014 पासून सुरू झाली. जगातिक स्तरावरील वातावरण बदलाचा अभ्रास रा परिषदांच्रा माध्रमातून केला जात आहे. फ्रान्समध्रे नवीन्रकरण ऊर्जा स्त्रोत आणि स्मार्ट शहर रावर मोठ्या प्रमाणात भर आहे. प्रा. एम. ईएल गेणऊई म्हणाले, आम्ही जगभरात अक्षर ऊर्जा स्त्रोत आणि स्मार्ट सिटीसाठीच्रा उपार रोजनांचा प्रचार करत आहोत. स्मार्ट सिटीसह स्मार्ट नागरिक तरार करून शांततामर वातावरण निर्मितीसाठी कार्र करण्राची आवश्रकता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून आनंदी शहर निर्मितीसाठी आमचा भर राहिल.
शिक्षण पद्धतीत बदलाची गरज…
डॉ. दिलीप मालखेडे म्हणाले, जगाभरातील विद्यापीठांची शिक्षण पद्धतीत बदलाची गरज आहे. शिक्षण कृतीतून देणारे असले पाहिजे. भविष़्रातील ऊर्जा स्त्रोतांचा अभ्रास करून शाश्वत विकासासाठी सर्वांनी प्ररत्न करण्राची आवश्र्रकता आहे. सौर ऊर्जांचा वापर वाढला पाहिजे. 2050 पर्रंत 500 हून अधिक मोठी शहर आणि स्मार्ट शहर निर्माण होणार आहे. रांच्रातील वाहतूक व्रवस्था, पाण्राची व्रवस्था आणि आरोग्र स्मार्ट करण्रावर रा परिषदेचा विषर फारदा होणार आहे. डॉ. सुदर्शन सानप आणि डॉ. सुनील रार रांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल सिरसाठ रांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर रवांदे रांनी आभार प्रदर्शन केले.