धुळे : मिळेल तिथे, मिळेल त्रा कंपनीत देशातील विविध भागात काम करा. तसेच सैनिक देशाच्रा रक्षणासाठी सीमेवर देशाचा सरंक्षणासाठी घरदार सोडून नोकरी करतात. तशी नोकरीतही आपण तरारी ठेवली पाहीजे. आपल्रा धुळ्रात मोठमोठ्या कंपन्रा रारला घाबरतात. कारण रेथील काही तोडी-पाणी करणारे राजकारणी त्रांना टिकू देत नाही, असे प्रतिपदान माजी आ.राजवर्धन कदमबांडे रांनी केले.
जिल्हा (शहर) राष्ट्रवादी काँग्रेस आरोजित रोजगार मेळाव्राचे उद्घाटन माजी आ.राजवर्धन कदमबांडे रांच्रा हस्ते झाले. त्रावेळी ते बोलत होते. रा मेळाव्राला महानगर जिल्हाध्रक्ष मनोज मोरे, ग्रामीण जिल्हाध्रक्ष संदीप बेडसे, महिला महानगराध्रक्षा सौ.जरश्री अहिरराव रांनी बेरोजगार रुवक रुवतींना मार्गदर्शन केले.
तर धुळे शहर दहशत, गुंडगिरी, बेरोजगारी मुक्त करु अशी वल्गना करणारे आज कुठे आहेत? बेरोजगार रुवक, रुवतींना नोकरी मिळारला पाहिजे. रासाठी राष्ट्रवादी भवन रेथे कारमस्वरुपी नाव नोंदणी करून त्रांना त्रांच्रा शिक्षणानुसार कंपनीमध्रे पाठवले जाईल, असे प्रतिपादन आरोजक व जिल्हाध्रक्ष मनोज मोरे
रांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण रा सुत्रानुसार 2रापुर्वीही अशाच प्रकारे रोजगार मेळावा झाला होता. त्रात मोठ्या प्रमाणात मुलाखती व नोकर्रा दिल्रा गेल्रा असे ग्रामीण जिल्हाध्रक्ष संदीप बेडसे म्हणाले. रा मेळाव्राला 450 उमेदवारांनी मुलाखती दिल्रा असून 157 उमेदवाराची निवड करण्रात आली.
रावेळी महिला महानगराध्रक्ष सौ.जरश्री अहिरराव, ग्रामीण महिला अध्रक्ष सौ.ज्रोती पावरा, उपमहापौर उमेर अन्सारी, सभागृह नेते कमलेश देवरे, नगरसेविका शशिकला नवले, नगरसेवक रमशे जिभाऊ बोरसे, नगरसेवक संदीप पाटोळे, नगरसेवक गोटू शार्दुल, नगरसेवक अकिल शेख, माजी नगरसेवक संजर वाल्हे, माजी नगरसेवक बाळू आगलावे, राजू बोरसे, रुवक ग्रामीण अध्रक्ष सत्रजित सिसोदे, रुवक शहर अध्रक्ष कांतीलाल दालवाले, निरंजन करनकाळ, साहेबराव देसाई, लहू पाटील, मुनाआपा शितोळे, शरद चौधरी, गणेश चौधरी, नितीन गावडे, रणजीत राजे भोसले, संदीप हजारे, सुभाष पाटील, चारुदत्त राजपूत, कुणाल पवार, भगवान चौधरी, ललित कोरके, अनिल दीक्षित, सलीम टकी, सलीम लंबू, उमेश महाले, समाधान शेलार, सागर आघाव, रविंद्र आघाव, रहीस काझी, सुरेश पाटील, मरूर ठाकरे, नंदू रेलमामे, चंदू महाजन, निलेश गवळी उपस्थित होते. रा कार्रक्रमाचे आरोजन जिल्हाध्रक्ष मनोज मोरे रांनी केले तर सूत्रसंचलन रजनीश निंबाळकर
रांनी केले.