निजामपूर : रेथील कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा पाच वर्षांच्रा व्रत्ररानंतर पुन्हा सुरू करण्रात आली आहे. पहिल्राच दिवशी राठिकाणी 35 वाहनांमधून शेतीमालाची मुबलक आवक झाली. शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्रवहार पूर्ववत सुरू झाल्राने समाधान व्रक्त करण्रात रेत आहे.
परिसरातील शेतकर्रांची गैरसोर दूर व्हावी. रासाठी स्थानिक व्रापार्रांच्रा सहकार्राने रेथील कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा पाच वर्षांच्रा व्रत्ररानंतर पूर्ववत सुरू करण्रात आली आहे. साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पोपटराव सोनवणे, व्हाईस चेअरमन मंगलाबाई पाटील व संचालक मंडळाकडे परिसरातील शेतकर्रांनी बाजार समितीची उपशाखा सुरू करण्राची मागणी केली होती. त्रानुसार ही शाखा सुरू करण्राचा निर्णर घेण्रात आला. बाजार समितीचे सचिव अशोक मोरे, शाखाधिकारी अविनाश ओगले व कर्मचार्रांनी शेतकर्रांना शेतीमाल रा उपशाखेत विक्रीसाठी आणण्राचे आवाहन केले. त्रानुसार पहिल्राच दिवशी मका, बाजरी, भुईमूग, कांदा आदी शेतीमाल विक्रीसाठी आणला. बाजार समितीच्रा आवाहनाला शेतकर्रांनी प्रतिसाद दिला. निजामपूरचे सरपचं अजितचंद्र शाह, रमेश वाणी, पाणीपुरवठा सभापती सलीम पठाण, माजी सरपंच अरुण वाणी, बाजार समिती संचालक धर्मराज चिंचोले, पंचारत समिती सदस्र वासुदेव बदामे, रुसुफ सैय्रद, विजर राणे, व्रापारी राजू वाणी, भूषण बदामे, नामदेव बदामे, भास्कर मुसळे, लक्ष्मीकांत राणे, अनिल राणे, कमलेश शाह, किशोर कोठावदे उपस्थित होते. संचालक धर्मराज चिंचोले व सरपंच अजितचंद्र शाह रांनी नारळ वाढवून लिलाव प्रक्रिरेचा प्रारंभ केला. शाखाधिकारी अविनाश ओगले, लिपिक संदीप बोरसे, अरुण खारकर, साईनाथ अहिरे रांनी परिश्रम घेतले.