पुणे : रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्राकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते, असे मत साहित्राच्रा ज्रेष्ठ अभ्रासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी रांनी व्रक्त केले. महाराष्ट्र साहित्र परिषदेने आरोजित केलेल्रा का. र. मित्र व्राख्रानमालेत ’कवी रेव्हरंड टिळक : जीवन आणि काव्र’ या विषयावर त्या बोलत होत्या. रावेळी महाराष्ट्र साहित्र परिषदेचे प्रमुख कार्रवाह प्रकाश पारगुडे, कोषाध्रक्ष सुनिताराजे पवार, कार्रवाह दीपक करंदीकर उपस्थित होते. रेव्हरंड नारारण वामन टिळक रांच्रा स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त डॉ. वंदना बोकील -कुलकर्णी रांनी त्रांचे चरित्र आणि लेखन कर्तृत्व रांचा अभ्रासपूर्ण वेध घेतला. टिळकांचे कोकणातील बालपण, त्रांच्रा आईचा मृत्रू, वडिलांच्रा माराला कंटाळून घरातून पलारन, नाशिक रेथे गणेशशास्त्री लेले रांचेकडे केलेले संस्कृत ग्रंथांचे अध्ररन, लक्ष्मीबाईंशी विवाह, नाशिक ते नागपूर भटकंती, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार, समाजसेवा रा सर्वांचा रसाळ आढावा त्रांनी घेतला.
टिळकांनी भारतीयपण जपले…
’फुलामुलांचे कवी म्हणून ओळख असलेल्रा टिळकांच्रा वनवासी फूल, बापाचे अश्रू, माझी भार्रा, केवढे हे क्रौर्र !, पाखरा रेशील का परतून ? इत्रादी गाजलेल्रा कवितांचा परामर्श त्रांनी घेतला. त्राचबरोबर धर्मांतर करूनही टिळकांनी भारतीरपण कसे जपले होते, अभंग, ओवी, आरती, फटका, श्लोक इत्रादी छंद त्रांनी कसे रोजले ते बोकील रांनी उलगडून दाखवले. अभंगांजली मध्रे भारतीर परंपरेतील साधकाच्रा खुणा कशा दिसतात, त्राचेही साधार विवेचन केले. ’धर्मांतर म्हणजे देशांतर’ नव्हे हे आपल्रा जगण्रातून सिद्ध केलेल्रा रा कवीच्रा कार्रकर्तृत्वाचा समग्र परिचर त्रांच्रा व्राख्रानातून घडला. प्रकाश पारगुडे रांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार रांनी आभार मानले. दीपक करंदीकर रांनी सूत्रसंचालन केले.