चौफेर न्यूज – कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सध्या कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्याने येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण नुकत्याच झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील जीआरला आता राज्य सरकारने स्थगिती दिल्याने राज्यातील शाळा अद्याप सुरू होणार नाही