मुंबई : दीर्घावधीपासून मंदीचा सामना करीत असलेल्या वाहन उद्योगाला, सरलेल्या महिन्यांत सणोत्सवाच्या हंगामात सुधारलेल्या मागणीपायी अखेर वाढीची सुगी दिसली. मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र आणि... Read more
मुंबई – या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र, निकाल लागून आठवडा झाला तरी सरकार स्थापन होत नाही अशी स्थिती आहे. सत्तास्थापनेत भाजप पक्ष शिवसेनेला महत्व देऊ इच्छित नाही अस... Read more
पुणे – महाराष्ट्रात सरकार कुणाचे येणार? हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू आहे. राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय.... Read more
राज्य सरकारकडून सतर्कतेचा इशारा मुंबई – राज्य सरकारने उत्तर कोकण आणि राज्यातील उत्तर-मध्य भागात येणाऱ्या जिल्ह्यांना जोरदार गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ‘महा’... Read more
रायगड – अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे. याचा फटका भाजी विक्रेत्यांसह... Read more
नवी दिल्ली – राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या भांडणामुळे हे सत्ता... Read more
पुणे – जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला. त्यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्... Read more
मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप ) या कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या करार... Read more
नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे गृहिणींना सिलिंडर घेण्... Read more
नवी दिल्ली – जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिवसेंदिवस दिल्लीतल्या हवेची अवस्था फार वाईट होत चालली असून या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्य... Read more