पुणे – जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला. त्यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्... Read more
मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप ) या कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या करार... Read more
नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे गृहिणींना सिलिंडर घेण्... Read more
नवी दिल्ली – जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिवसेंदिवस दिल्लीतल्या हवेची अवस्था फार वाईट होत चालली असून या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्य... Read more
मुंबई – जिओने आणलेल्या स्वस्तातल्या मोबाईल सेवेमुळे बाजारपेठेमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा थेट फायदा हा ग्राहकांना होत आहे. एकीकडे व्होडाफोन भारतातून आपला गाशा... Read more
नवी दिल्ली – भारतीय निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. झारखंडमध्ये 81 जागांसाठी... Read more
पुणे – अचलपूर मतदारसंघातील आमदार बच्चू कडू यांच्यावर पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी फोनवरून धमकी दिल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या... Read more
मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे. पिकांचे पंचनामे नाही झाले तरी मद... Read more
मुंबई – महाराष्ट्रातील जनतेने युतीला महाजनादेश दिला आहे. मात्र, राज्यातील एखादा मंत्री १५ दिवसात राज्यात राष्ट्रपती राजवटीची भाषा करीत असेल, तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. लोक... Read more
पिंपरी । चिंचवड येथील स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठानच्यावतीने फाळणे (मावळ) गावात कातकर व ठकार आदीवासी समाजातील महिला व मुलांसमवेत अनोखी दिवाळी चिंचवड येथील स्वायत्ता श्रमिक महिला प्रतिष्ठ... Read more
