अकोला – माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आजारपणाने मुंबई येथे निधन झाले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून अकोला 12 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मुंबईमधील रुग्णालयात त्यांनी... Read more
मुंबई – गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक करण्याचा धंदा राज्य सरकारने चालवला आहे, निदान आता तरी तो बंद करावा, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत य... Read more
मुंबई – ‘मुख्यमंत्री फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप दिलेला शब्द का पाळत नाही? सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रात... Read more
मुंबई – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा १२ दिवसानंतरही सुटलेला नाही. असं असतानाच ‘सामना’च्या अग्रलेखामधून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांमधून भाजपावर टीकेची झोड उठवल... Read more
मुंबई : दीर्घावधीपासून मंदीचा सामना करीत असलेल्या वाहन उद्योगाला, सरलेल्या महिन्यांत सणोत्सवाच्या हंगामात सुधारलेल्या मागणीपायी अखेर वाढीची सुगी दिसली. मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र आणि... Read more
मुंबई – या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र, निकाल लागून आठवडा झाला तरी सरकार स्थापन होत नाही अशी स्थिती आहे. सत्तास्थापनेत भाजप पक्ष शिवसेनेला महत्व देऊ इच्छित नाही अस... Read more
पुणे – महाराष्ट्रात सरकार कुणाचे येणार? हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू आहे. राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय.... Read more
राज्य सरकारकडून सतर्कतेचा इशारा मुंबई – राज्य सरकारने उत्तर कोकण आणि राज्यातील उत्तर-मध्य भागात येणाऱ्या जिल्ह्यांना जोरदार गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ‘महा’... Read more
रायगड – अवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे. याचा फटका भाजी विक्रेत्यांसह... Read more
नवी दिल्ली – राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या भांडणामुळे हे सत्ता... Read more
