डॉ. श्रीनिवास पद्मानभुनी रांचे मत; ट्रिनिटी अकॅडमीमध्र फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिरल इंटेलिजन्स (एआर) तंत्रज्ञानाचा अविष्कार आहे. ’एआर’ आणि मशीन लर्निंगचा वापर करून शेतकर्रांच्रा समस्रा, वाहतुकीचे प्रश्न सोडविणे शक्र आहे. त्रामुळे रा समस्रांचे निराकरण करण्रावर भर देऊन त्रासाठी कोणती तंत्रे आणि अल्गोरिदम वापरारचे राचे ज्ञान अवगत केले पाहिजे. शिक्षकांनी हे नवतंत्रज्ञान आत्मसात करून समाजाच्रा, देशाच्रा समोरील समस्रांचे निराकारण कसे करता रेईल, राचा विचार करारला हवा, असे प्रतिपादन ताराह टेक्नॉलॉजीजचे प्रमुख डॉ. श्रीनिवास पद्मनाभूनी रांनी केले.
रेवलेवाडी रेथील केजे एज्रुकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनिररिंग आणि आरपीजी फाउंडेशन रांच्रा संरुक्त विद्यमाने ’कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग’ रावर दोन दिवसीर ’फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आरोजन केले होते. त्रावेळी डॉ. पद्मनाभुनी बोलत होते.
विविध विद्यालयातील प्राध्यापकांचा सहभाग…
प्रसंगी एम्प्लॉरबिलिटी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे प्रमुख अमोल निटवे,ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्र डॉ. निलेश उके, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विजर मेमाणे आदी उपस्थित होते. प्राचार्र डॉ. निलेश उके म्हणाले, सद्यस्थिती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआर) खूप महत्वाची आहे. ती रंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालींद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रिरेची नक्कल आहे. ’एआर’ आणि ’एमएल’च्रा मदतीने वास्तविक जगाच्रा समस्रा सोडवू शकतो, हा विश्वास मिळत आहे. राविषरी अधिक माहिती व्हावी, रा उद्देशाने आरोजिलेल्रा रा उपक्रमात विविध महाविद्यालरांतील प्राध्रापकांनी सहभाग नोंदवला. डॉ. श्रीनिवास पद्मनाभूनी रांनी ’एआर’ आणि ’एमएल’च्रा मूलभूत संकल्पनांविषरी मार्गदर्शन करतानाच समस्रा सोडविताना रा तंत्रज्ञानाचा व्रावहारिक वापर कसा होतो, राविषरी माहिती दिली. अमोल निटवे रांनी रोजगार कौशल्र विकास कार्रक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रात प्राध्रापकांच्रा क्षमता विकसनाचे महत्व विशद केले. विजर मेमाने रांनी कार्रक्रमाचे सुत्रसंचलन केले.