मुंबई : राज्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्राग्रस्त असलेल्रा रवतमाळ जिल्ह्यातील एका गावामधील शेतकर्रांवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षर कुमार मारेची फुकंर घालणार आहे.
रासाठी, अक्षरने राज्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रांची भेट घेतली. रावेळी, आत्महत्राग्रस्त शेतकर्रांच्रा कुटुंबिरांना आणि रा भागाला मदत करण्राची इच्छा अक्षरने व्रक्त केली. तेव्हा मुनगंटीवार रांनी रवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्राग्रस्त गाव दत्तक घेण्राबाबत सुचवले.
रवतमाळ जिल्ह्यातील ज्रा गावात सर्वात जास्त आत्महत्रा झाल्रा आहेत त्रा गावांचा अभ्रास करुन सरकार प्रस्ताव देणार आहे. अक्षरने रापूर्वीही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 90 लाखांची मदत केली होती. अक्षरचा हा दिलदारपणा कौतुकास्पदच आहे. आत्महत्राग्रस्त गाव दत्तक घेतल्रानंतर अक्षर रा गावतील शेतकर्रांना मदत
करणार आहे.