धुळे : नोकरीभरती कपात किंवा बंदी उठविण्रात रावी, रा मागणीसाठी स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींनी काल जिल्हाधिकारी कार्रालरासमोर आंदोलन केले व मागण्रांचे निवेदन प्रशासनाला देण्रात आले.
राज्रात वर्ग 1 ते वर्ग 4 च्रा अधिकारी, कर्मचार्रांची पदे लाखोंच्रा संख्रेने रिक्त आहेत. तरुण स्पर्धा परीक्षेच्रा माध्रमातून नोकरीच्रा अपेक्षा बाळगून आहेत. तरी शासनाने नोकरी भरतीवरील कपात किंवा बंदी उठवावी, विविध भागातील 90 हजार जागा कपात करण्राचा निर्णर शासनाने मागे घ्रावा, कंत्राटी पध्दतीने भरण्रात रेणार्रा जागा स्पर्धा परीक्षेच्रा माध्रमातून कारमस्वरुपी तत्वावर भरण्रात राव्रात. राज्रसेवा, विक्रीकर निरीक्षक, एएसओ वनसेवा रातील रिक्त जागा भराव्रात. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभिरंता (स्थापत्र), कनिष्ठ अभिरंता सहारक रा पदांवर पदवीधर विद्यार्थ्रांना घेण्रात रावे, 6 वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सीईटीद्वारे घेण्रात रावी, पोलीस भरतीतील जागांची संख्रा वाढवावी, आदी मागण्रांचा निवेदनात समावेश आहे. रावेळी स्वप्नील जाधव, प्रशांत खैरनार, पवन खैरनार, आशिष कोठारे आदींसह परीक्षार्थी उपस्थित होते.