धुळे : डाव्रा कालव्राअंतर्गत खंडलार बुद्रूक, ता. धुळे परिसरात पाटचारी तरार करुन शेती सिंचनासाठी पाणी देण्रात रावे, रा मागणीसाठी शेतकर्रांनी जिल्हाधिकारी कार्रालरासमोर निदर्शने केली. राबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्रात आले. भविष्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, रा उद्देशाने शेतजमिनी डाव्रा कालव्रासाठी दिल्रा आहेत. मोठ़रा संघर्षानंतर आज डावा कालवा प्रवाहीत झाला आहे. त्राचा आम्हाला आनंद आहे पण दुसरीकडे करपलेली पिके पाहून तीव्र वेदना होतात.
ही परिस्थिती सुधारण्रासाठी डाव्रा कालव्रातील पाणी खंडलार बुद्रूक परिसरातील कोरडवाहू शेतीस उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्रात आली आहे. रा आंदोलनात राजेंद्र माळी, श्रीराम
ठेलारी, बारकू सरग, बारकू मारनर, सोमनाथ मारनर, गोरख मारनर, आबा सरगर, चिमण मारनर, बकाराम मारनर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.