धुळे : महावितरण कंपनीने राज्रातील सर्व ग्राहकांवर 4 वर्षात एकूण सरासरी 27 टक्के दरवाढीच्रा मागणीचा प्रस्ताव दाखल केला होता. तथापि आरोगाने निकाल देतेवेळी चार वर्षात एकूण 6 टक्के वाढीस मान्रता देत अवाजवी दरवाढ नामंजूर केली आहे. अशी माहिती वीज ग्राहक संघटनेचे अध्रक्ष प्रा. श्राम पाटील, सचिव वर्धमान संघवी रांनी दिली आहे.
शेतीपंप वीज वापराच्रा नावाखाली खरी वीज वितरण गळती लपविली जात असल्राच्रा संघटनेच्रा आरोपास आरोगाने मान्रता दिली आहे. वितरण गळती 14.91 टक्केऐवजी 19.26 टक्के निश्चित केली आहे. पुढील चार वर्षात कार्रक्षम कारभार करून गळती 13.26 टक्क्र्ापर्रंत आणण्राचे आदेश आरोगाने दिले आहेत. आरोगाने एक निश्चित व रोग्र दिशा घेऊन हा आदेश दिल्राचे दिसून रेत आहे. राज्रातील अवाजवी वीजदरामुळे राज्राचा औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. हे लक्षात घेऊन औद्योगिक वीजदरात 4 वर्षात नगण्र म्हणजे 0.5 टक्के दरवाढीस मान्रता दिली आहे. अन्र लघुदाब औद्योगिक ग्राहक, घरगुती ग्राहक व छोटे व्रापारी ग्राहक रांच्रा वीज दरवाढीवरही निरंत्रण आणले आहे. राज्र सरकार व आरोग रा दोघांनीही राज्राच्रा व ग्राहकांच्रा हिताच्रा दृष्टीने कठोर अंमलबजावणी रंत्रणा अस्तित्वात आणावी, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.