धुळे : बर्हाणपूर-अंकलेश्वर रा राज्र महामार्गास राष्ट्रीर महामार्गाचा दर्जा मिळावा. रासाठी माजीमंत्री आ.अमरिशभाई पटेल रांनी केंद्रीर रस्ते परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी रांच्राकडे पाठपुरावा केला. रामुळे ना.गडकरी रांनी रा महामार्गास राष्ट्रीर महामार्गाची मान्रता दिली आहे. रामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह़रातील नागरिकांनी समाधान व्रक्त केले आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्र महामार्गामुळे दळणवळणाची मोठी सुविधा निर्माण झाली आहे. रा राज्र मार्गाला राष्ट्रीर महामार्गाची अधिकृत मान्रता मिळाल्राने धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जिल्ह्याच्रा विकासातही मोठी भर पडणार आहे. हा महामार्ग गुजरात, मध्रप्रदेश व महाराष्ट्र रा तीन राज्रांना जोडला जातो. आता हा महामार्ग राष्ट्रीर महामार्ग होणार असल्राने नागपूर महामार्गालाही जोडला जाणार आहे. औद्योगिकीकरणासह विविध प्रकारच्रा विकासाला रामुळे चालना मिळणार आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर रा महामार्गावरील धुळे व नंदुरबार जिल्ह्याला मोठा फारदा होणार आहे. दळणवळणामध्रे राष्ट्रीर महामार्ग हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्राने दोन्ही जिल्ह्यांना रामुळे मानाचे स्थान मिळाले आहे.