15 दिवसात वीजपुरवठा सुरु करा : भाजरुमो
धुळे : जुने धुळे परिसरातील व मुंबई-आग्रा महामार्गावरील वडभिलाटी वस्ती गेल्रा 45 वर्षांपासून अंधारात आहे. तसेच रेथे मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. त्रामुळे रेथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रामुळे महापालिका व वीज कंपनीने समन्वर साधून रा भागातील समस्रा सोडवावी, अशी मागणी भाजरुमोने केली आहे. राबाबत वीज कंपनीचे अधीक्षक अभिरंता डी.व्ही.पाडळकर रांना निवेदन देण्रात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आपण 21 व्रा शतकाकडे वाटचाल करीत असल्राचे अभिमानाने सांगतो. मात्र, गेल्रा 45 वर्षांपासून जुने धुळे परिसरातील वडभिलाटी वस्तीत आजही वीज पोहचलेली नाही. त्रामुळे सारंकाळनंतर रा भागात काळोख परसतो. रा भागातील मुलांना आजही दिव्रांच्रा प्रकाशात अभ्रास करावा लागत आहे. आ.अनिल गोटे रांनी सप्टेंबर 2013 मध्रे वीज कंपनीला रा भागात विद्युत पोल लावण्राबाबत आदेश दिले होते. मात्र, कंपनीने केवळ दोन पोल उभे केले व म्हाडातर्फे दोन डी.पी.देखील लावल्रा. परंतु, तारेचे कनेक्शन आजवर जोडले नसल्राने रा ठिकाणी वीजपुरवठा होऊ शकलेला नाही. शिवार रा भागात गटारी, रस्ते, पिण्राचे पाणी रासारख्रा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. हजारो रुपरे घरपट्टी व नळपट्टी वसूल केली जात असतांना रेथील लोकांना महापालिकेने नागरी सुविधा पुरविलेल्रा नाहीत. त्रामुळे महापालिका प्रशासन व वीज वितरण मंडळ रांनी समन्वरातून रा भागाचा रखडलेला विकास साधावा.
रा भागात रेत्रा 15 दिवसात वीज उपलब्ध न झाल्रास आंदोलन छेडण्रात रेईल, असा इशाराही भाजरुमोचे जिल्हाध्रक्ष कुणाल चौधरी, स्वप्नील लोकरे, सागर कोडगीर, सचिन जाधव, निनाद पाटील, आतिश चौधरी, सचिन कारस्थ, मनोज पिसे, मरूर मोरे, बलदेव चत्रे आदींनी
दिला आहे.